शेतकऱ्यांची साडेसाथी सुटता सुटेना.मका, सोयाबीनला फुटले फुटवे कापूस ही गेला वाया.
जामनेर(पंढरीनाथ पाटील):- तालुक्यातील बळीराजावर कधी निसर्ग रूसतो तर कधी कोपतो.असे गेल्या तिन वर्षांपासून सतत सुरू आहे. त्यातल्या त्यात शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या मालाला योग्य भाव मिळत [more…]